मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात २६ एप्रिलला होणार्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघाचा समावेश आहे.
दुसर्या टप्प्यात २६ एप्रिलला होणा-या मतदानात बुलढाणा, अकोला,अमरावती,वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे.अमरावतीत नवनीत राणा, अकोल्यात प्रकाश आंबेडकर, परभणीत महादेव जानकर, नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, बुलढाण्यात प्रतापराव जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.